Posts

Showing posts from August, 2018

जितेंद्र आव्हाड-एक सच्चा पुरोगामी

हा महाराष्ट्र...याची बहुतांश ओळख सांगायची म्हटल तर हा महाराष्ट्र शाहू-फूले-आंबेडकरांचा..अर्थात सर्वसामान्य बहुजनांचा महाराष्ट्र..         महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६०ला झाली,आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सह्याद्रीपुञ यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली..काळानुरूप यशवंतराव (थोरले साहेब) गेले आणि त्यांचा वारसा मानसपुञ लोकनेते शरद पवारसाहेबांकडे आला..शरद पवारसाहेब म्हणजे पुरोगामी नेतृत्व,शाहू-फूले-आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणार व्यक्तिमत्व..जसे स्व.यशवंतरावांनी पवारसाहेबांसारखे बरेच नेते घडविले तसेच नेते पवारसाहेबांनीही घडवलेच अर्थात सगळ्यांची नाव घेण शक्य नाही,त्यांची यादी मोठीय,तरीही पवारसाहेबांच्या ज्वलंत विचारांची,पाईक,निष्ठावान लोकांपैकी डॉ.जितेंद्र आव्हाड हे एक नाव..           जितेंद्र आव्हाड यांच वर्णन सांगायच झाल तर एक दबंग नेता,आक्रमक नेता म्हणजे कधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारा नेता,कधी जनतेसाठी कुणाचीही पर्वा न करता विधानसभेत शर्टच्या "भाया"वर करणारा नेता,सरकारच्या विरोधात एकटा किल्ला लढवून पाकच्य...